मुंबई : नायगाव विभागातील बी.डी.डी.चाळींचा पुनर्विकास प्रकल्प तीन वर्षापूर्वी सरकारने बांधकाम क्षेत्रात अग्रेसर असलेल्या एल अॕन्ड टी कंपनी विकासकाला जवाबदारी दिली होती .परंतु काही विविध कारणांमुळे एल अॕन्ड टी विकासाने अचानक माघार घेतली .ही बातमी... Read more
सातारा : मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत राज्यातील सरकार कधीच गंभीर नव्हते. त्याचा मोठा परिणाम मराठा समाजाला भोगावा लागत आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने समाजाच्या प्रगतीला खिळ बसली आहे. सरकारने समाजाला विश्... Read more
सातारा शहराच्या हद्दवाढीमध्ये त्रिशंकू भागातील आकाशवाणी झोपडपट्टीचा समावेश झाला. हद्दवाढ मंजूर करुन त्रिशंकू भागाला विकासाची कवाडे खुली करुन दिल्याबद्दल आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे अभिनंदन करत आकाशवाणी येथे पेढे वाटून आनंदोत्सव सा... Read more
मुंबई : केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी 21 सप्टेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा प्रत्यक्ष उघडण्याची मुभा दिली होती.मात्र राज्यात या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी नोव्हेंबर महिन्याची वाट पहावी लागणार आहे. कारण राज्यातील शाळा ह्या दिवाळीनंतरच... Read more
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :(नातेपुते) लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुभाऊ कसबे व प्रदेश अध्यक्ष सोमनाथ भाऊ कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा आणि महाविद्यालये चालू करण्याच्या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रभर प्र... Read more
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : पुणे शहरात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत असताना दुसरीकडे व्हेंटिलेटर गायब होत असल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या डॅशबोर्डवर ४ सप्टेंबरपर्यंत ५३१ व्हेंटिलेटर बेड दिसत होते.... Read more
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : राज्यातील कंटेन्मेंट झोन वगळता इतर भागातील हॉटेल्स आणि रिसॉर्टस्, होम-स्टे, बी ऍण्ड बी (बेड ऍण्ड ब्रेकफास्ट), फार्म स्टे आता 100 टक्के सुरू करता येणार आहेत. सोशल डिस्टन्सिंग, पर्यटकांचे स्कॅनिंग, सॅनिटायझेशन अशा उपाय... Read more
रिलायन्स जिओने काही वर्षांपूर्वी स्वस्त मोबाइल डेटा प्लॅन लाँच करून दूरसंचार उद्योगात धमाका केला होता. एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियाकडून वाढती स्पर्धा लक्षात घेता जिओनं डेटा प्लॅन बदलले आहेत. 599 रुपयांचा जिओ प्लॅनजिओचा हा प्लॅन बराच लोकप्रिय आहे.... Read more
मात्र कुणी राजकारण करून समाजाचे माथे भडकावू नये मुंबई: मराठा समाजाच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी सरकार तसूभरही मागे हटणार नाही. हा लढा आपल्या सर्वांचा आहे. समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी जे जे काही करता येईल ते सर्व करू. यासंदर्भात आम्ही सर्व स... Read more
महाराष्ट्र्र न्यूज प्रतिनिधी : (फलटण) 11 सप्टेंबर रोजी फलटण तालुक्यातील 63 व्यक्तींच्या कोरोना चाचण्या होकारात्मक आल्या आहेत. यामध्ये शहरातील 29 व्यक्ती तर ग्रामीण भागातील 34 व्यक्तींचा समावेश आहे. एक व्यक्ती मृत्यू पावली असल्याची मा... Read more

























