महाराष्ट्र्र न्यूज प्रतिनिधी : (बारामती) मागील पाच ते सहा महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अथक परिश्रम घेत असलेल्या डॉक्टरांवर हल्ला होण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. असाच एक प्रकार बारामती शहरात घडला. काल रात्री शहरातील एका रुग्णाचा मृत्य... Read more
महाराष्ट्र्र न्यूज प्रतिनिधी : (फलटण) फलटण शहरातील सर्व व्यापारी संघटना यांनी 12 ते 17 सप्टेंबर 20 दरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या जनता कर्फ्यूचे आयोजन रद्द केल्याचे पत्र फलटण उपविभागीय अधिकारी यांना दिले आहे त्यांनी सांगितल्या प्रमाणे 6... Read more
महाराष्ट्र्र न्यूज प्रतिनिधी (सोमेश्वरनगर ) : विनोद गोलांडे बारामती तालुक्यातील मोरगाव हद्दीत येणाऱ्या गावांमध्ये ही कारवाई करण्यात आली ,सध्या जगभरात पसरलेल्या धोरणाच्या पार्श्वभूमीवर व संसर्ग बसू नये म्हणून कोणीही कोणीही विना मास्क,ट्रि... Read more
महाराष्ट्र्र न्यूज प्रतिनिधी (सोमेश्वरनगर) : विनोद गोलांडे बारामती तालुक्यात चार दिवसांपासून अतिवृष्टी पाऊस चालू असल्याने सोमेश्वरनगर परिसरात करंजे अंतर्गत येणाऱ्या देऊळवाडी, चौधरवाडी, सोरटेवाडी, मगरवाडी तसेच करंजे करंजेपुल व परिसरात दिनांक सह... Read more
महाराष्ट्र्र न्यूज प्रतिनिधी : (कोरेगाव) संपूर्ण कोरेगाव शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, रुग्णालयात बेड शिल्लक नाहीत, तर ऑक्सिजनचीही प्रचंड कमतरता आहे, ही गरज ओळखून कोरेगाव शहरातील विविध सामाजिक संघटनानी एकत्र येत ‘मिशन... Read more
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी(कळंब-इंदापूर) : शहाजीराजे भोसले इंदापूर तालुक्यातील वनगळी येथील एस.बी.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे स्थापत्य शाखेचे विभाग प्रमुख प्रा.नागेश सूर्यवंशी यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दि.11 ऑगस्ट रोजी पीएचडी... Read more
मराठी पञकार परिषदेच्या आवाहनानुसार कोरोनामुळे निधन पावलेल्या १३ पत्रकारांना श्रध्दांजली महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी (इंदापूर) : शहाजीराजे भोसले जगभर थैमान घालून लाखो लोकांचे जीव घेणा-या कोरोना रोगांमुळे सर्वञ भयानक परिस्थिती ओढावलेली आहे. कोरोना... Read more
मराठा आरक्षणासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरुन आंदोलन करु सातारा: कोपर्डीची घटना घडली आणि सकल मराठा समाज पेटून उठला. मराठा समाजाच्या मागण्या आणि आरक्षणासाठी मुक मोर्चे निघाले. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली ही बाब दुर्देवी असून ... Read more
सातारा दि.11 : जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 800 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 17 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.... Read more
वृत्तवाहिन्यांच्या वृत्तांकनावर राज्य सरकारचे नियंत्रण का नाही, अशी विचारणा करत मुंबई उच्च न्यायालयाने त्याबाबत आश्चर्य व्यक्त केले. तसेच याप्रकरणी माहिती व प्रसारण मंत्रालयाला प्रतिवादी बनवत वृत्तवाहिन्यांवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या विशेष करून... Read more

























