निंबुत प्रतिनिधी
शुक्रवारी दि. २० रोजी हा सोहळा लोणंद मुक्कामी जात असतो कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा पालखी सोहळा रद्द करण्यात आल्याने शेकडो वर्षांची परंपरा खंडित होऊ नये, यासाठी खंडाळा तालुक्यातील बारकन्यांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे प्रतीकात्मक पूजन करुन परंपरा जपली असून या वर्षीचा पालखी सोहळा खंडित झाल्याचे दुःख संपूर्ण वारकरी संप्रदायास झाले आहे. मात्र, ही परंपरा खंडित होऊ नये म्हणून शासनाच्या नियमांचे पालन करीत शुक्रवारी दि. २० रोजी हा सोहळा लोणंद मुक्कामी जात असतोमोठया भक्तिमय वातावरणात पार पडला. यावेळी शंकर दान, पाडेगावचे सरपंच हरिचंद माने, उपसरपंच विजय धायगुडे, गजानन माने, बाळासाहेब माने, शामराव धायगुडे, दिलीप महाराज दगडे या मोजक्या बारकांनी भक्तिमय वातावरणात माउलींच्या
पादुकांना स्नान घातले. यावेळी सत्वशील शेळके, शामराव पवार, जालिंदर महाराज धायगुडे, संतोष
महाराज जाधव, जयवंत बापू यादव, अर्जुन शेळके, काशिनाथ शेळके उपस्थित होते. नीरा स्नानानंतर हा सोहळा दुपारी चारच्या सुमारास टाळ मृदुंगाच्या गजरात ज्ञानोबा माउलींचा जयघोष करीत सोहळा लोणंद येथील पालखी तळावर येत असतो.शामराव धायगुडे, दिलीप महाराज दगडे या मोजक्या जणांनी भक्तिमय वातावरणात माउलींच्या पादुकांना स्नान घातले. यावेळी सत्वशील शेळके, शामराव पवार, जालिंदर महाराज धायगुडे, संतोष महाराज जाधव, जयवंत बापू यादव, अर्जुन शेळके, काशिनाथ शेळके उपस्थित होते. नीरा स्नानानंतर हा सोहळा दुपारी चारच्या सुमारास टाळ मृदुंगाच्या गजरात ज्ञानोबा माउलींचा जयघोष करीत सोहळा लोणंद
येथील पालखी तळावर येत असतो.