महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :दहिवडी
*सातारा जिल्हा पूर्ण कडकडीत बंद असताना बाहेरच्या जिल्यातून भाविक आले कसे
* जिल्याच्या सीमेवर बंदोबस्त नाही का
* भाविक गावात आले तेव्हा त्यांना चौकात कोणी अडवून विचारणा केली का
* गावातील पोलीस पाटील. सरपंच, शिपाई यांनी त्यांना का अडवले नाही
* पोलीस बंदोस्त होता का गावात
सातारा जिल्याच्या सीमेवर असणारे गाव तीन ठिकाणी चेक पोस्ट आहे तरीही गावात मंदिरापर्यत भाविक कसे आले
शिखर शिंगणापूर आज सोमवती अमावस्या आहे व श्रावण महिन्याला सुरुवात होते आज सकाळी शिंगणापूर गावांमध्ये दीडशे ते दोनशे लोक चार चाकी दोन चाकी गाडी घेऊन मंदिरामध्ये दर्शनासाठी आले होते भावी कुठून आलेत याचा काही माहिती नाही तरी परिसरात आजूबाजूला कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला आहे तरी शिखर शिंगणापूर कोरोना समिती व ग्रामपंचायत शिंगणापूर यांना विनंती आहे श्रावण महिना चालू झाल्यामुळे बाहेरून भक्त येणार आहेत गावच्या सीमा बंद केल्या तर शिंगणापूर मध्ये प्रवेश करणार नाहीत जेणेकरून ही काळजी घेतली तर शिंगणापुर मध्ये कोरोनाचे रुग्ण वाढणार नाहीत तरी शिंगणापुर मध्ये गावांमध्ये येणारे मार्गावर बंदोबस्त ग्रामपंचायतीच्या वतीने दोन कर्मचारी नेमून लोकांना चौकशी केल्याशिवाय आत मध्ये सोडू नये तोरणा समिती व ग्रामपंचायत शिंगणापूर यांनी लवकर उपायोजना केली नाही तर वरिष्ठांकडे तक्रार करावी लागेल याची वेळ शिंगणापूर ग्रामस्थांवर येऊ नये अशी विनंती सामाजिक कार्यकर्ते विरभद्र कावडे यांनी केली