समाज मंदिर जवळ राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झालेला आहे.
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी:
सलग तीन वर्ष स्वच्छता विभागात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या कराड नगरपरिषद यांचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर कडे वारंवार होणारे दुर्लक्ष समाज मंदिर जवळ राहणाऱ्या नागरिकांना आरोग्यास धोका व वारंवार तक्रार नगरपालिकेत देऊन सुद्धा समाज मंदिराची स्वच्छता केली जात नाही व नागरिकांची कोणत्याही मागणीची दखल घेतली जात नाही. समाज मंदिर स्वच्छ्ता असावी. सर्व गोष्टीवर कराड नगरपालिकेने बारकाईने लक्ष द्यावे अशी नागरिकांच्या मागणी होत आहे.