महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : देशाचे लोकप्रिय विकासाची दूरदृष्टी असणारे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या सरकारने 8 वर्षे सत्तेची पूर्ण केली आहेत गेली आठ वर्षे महिन्याच्या शेवटच्या रविवारी मन की बात या पंतप्रधानांच्या थेट संवादातून जनतेची नाळ जोडली आहे आज भाजप कराड शहर कार्यालय येथे पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि शहराचा मुख्यकणा सफाई कर्मचारी यांच्या उपस्थित मन की बात हा कार्यक्रम पार पडला मा. नरेंद्रजी मोदी यांनी आज स्वच्छता,योग आणि पशुपक्ष्यांची उन्हाळ्यात योग्य ती काळजी घ्यावी अशा विविध विषयावर भाष्य केले या कार्यक्रमास शहराध्यक्ष एकनाथ बागडी, महाराष्ट्र प्रदेश सचिव विक्रमजी पावसकर, भटक्या विमुक्त जाती जिल्हा अध्यक्ष रुपेश मुळे,शहर उपाध्यक्ष प्रशांत कुलकर्णी, मुकुंद चरेगावकर, विवेकभोसले सरचिटणीस प्रमोद शिंदे, प्रदेश चे निखिल शहा, श्री.नितीन शहा,श्री सौरभ शहा, शक्ती बाळू भोसले, विकास भोसले, अक्षय घोरपडे, गणेश सातपुते, सौरभ सपकाळ, राम कांबळे, शुभम खिल्लारे, अनिकेत तिरमारे,ओमकार तडाके, लक्ष्मण आठवले, गणेश लोंढे, मंगेश सावंत अमोल भोसले, श्री गोंदेकर श्री.संतोष कांबळे , व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.