निर्बंध काळात अनावश्यक घराबाहेर फिरणाऱ्यांवर पोलिस विभागाने कारवाई करावी – गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई
सातारा दि. 11 : शासनाने कडक निर्बंध लावूनही काही नागरिक अनावश्यकपणे घराबाहेर फिरत आहेत, अशा नागरिकांवर पोलीस विभागाने कारवाई करावी, अशा सूचना गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज केल्या.जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात जिल्ह्... Read more
बारामती शहरासह तालुक्यातील लॉकडाऊन 7 दिवसांनी वाढवला
कोरोनाच्या संसर्गामुळे राज्यात 22 एप्रिलपासून कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. त्यानंतर 15 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला होता. लॉकडाऊनचा सकारात्मक परिणामही राज्यात दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना आकडेवारीत घट दिसून येत आहे. मात... Read more
कराड/प्रतिनिधी : कराड तालुक्यातील पत्रकार अथवा त्यांच्या कुंटूबियातील व्यक्तीस कोरोनाची लागण झाल्यास तसेच औषधोपचार व आँक्सीजन बेडची गरज लागल्यास त्यासाठी तालुका प्रशासनाने राखीव बेड ठेवून पत्रकारांनासाठी आँक्सीजन बेड व मोफत औषधोपचारसाठी तातडी... Read more
सातारा दि. 11 : जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1621 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 45 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे. तालुकानिहाय को... Read more
सातारा दि. 11: जिल्ह्यात उद्भवणाऱ्या संभाव्य आपत्तीच्या निवारणासाठी तिच्या व्यवस्थापनासाठी सर्वच यंत्रणांनी आपापसात समन्वय ठेवत सज्ज रहावे. तसेच संबंधित विभागानी आपत्ती नियंत्रण कक्ष 1 जून पासून कार्यान्वीत करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी शेखर स... Read more
मुंबई – राज्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरणावर भर दिला जात आहे. दिवसाला २ लाखापर्यंत चाचणी केली जात आहे. चाचणीत कुठेही कमी झालेले नाही. आतापर्यंत १ कोटी ८४ लाख लोकांचं लसीकरण झालं आहे. आता ४५ वयोगट... Read more
१५ व्या वित्तआयोगातून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन खरेदी करण्यास जिल्हा परिषदेची अनुमती
खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मागणीला यश महाराष्ट्र न्यूज फलटण प्रतिनिधी / गणेश पवार:सातारा जिल्ह्यामध्ये कोरोनाचे पार्श्वभूमी रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे .शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणामध्ये रुग्णसंख्या दिसत आहे त... Read more
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणारी इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा २३ मे २०२१ रोजी पार पडणार होती. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात विविध प्रवेश परीक्षांसह व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा रद्द करण्यात येत असत... Read more
मुंबई : कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला रुग्ण खबरदारी म्हणून स्वत:ला घरातच विलग करतो त्याला होम क्वॉरन्टीन म्हणजेच गृहविलगीकरण म्हणतात. कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या असलेल्या रुग्णांना गृहविलगीकरणात राहण्याचा सल्ला दिला जातो. महाराष्ट... Read more
पुणे : माजी खासदार आणि जनता पक्षाचे नेते संभाजीराव काकडे यांचं वृद्धापकाळाने 90 व्या वर्षी निधन झालं आहे. पुण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 1967 साली काँग्रेस पक्षामध्ये झालेल्या फुटीनंतर ते महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष होत... Read more




















