दहिवडी
माण खटाव मधील जनतेची तळमळ असणारे वाघोजी काका यांनी सामान्य जनतेसाठी, जनतेच्या हाताला काम मिळावे म्हणून अनेक उद्योग या तालुक्यात सुरु केले आहेत.. सर्व सामान्यांना मोठया बँका कर्ज प्रकरणासाठी अडवणूक करतात म्हणून स्वतः सिध्दनाथ नागरी सहकारी पतसंस्था सुरु करून लोकांच्या उद्योगाला चालना दिली.. आज सिध्दनाथ पतसंस्था ही महाराष्ट्रातील no. 1 ची संस्था आहे. त्यांना 2 वेळा माण पंचायत समितीवर जनतेने भरगोस मतांनी निवडून दिले होते.. दहिवडी सरपंच पद ही त्यांनी भूषविले होते.. सिध्दनाथ दूध डेअरी.. सिध्दनाथ मंगल कार्यालय.. असे अनेक उद्योग त्यांनी सुरु केले होते.. महाराष्ट्र शासनाच्या अनेक पुरस्कार ही त्यांना मिळाले आहेत.. सामान्यांची तळमळ असणार देव माणूस आज आपल्यातून हरपला असल्याचे दुःख जनतेला होत आहे..