महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :फलटण नीरा प्रणालीतील भाटघर , गुंजवणी , नीरा देवधर आणि वीर या चारही धरणांतील पाणीसाठा जवळ जवळ गतवर्षी इतकाच झाला आहे. गतवर्षी 99.75 टक्के इतका पाणीसाठा होता. आज तो 97.45 टक्के इतका झाला आहे. नीरा उजवा कालवा विभाग फलटण... Read more
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणात त्याच्या कुटुंबियांनी बिहार येथे दाखल केलेल्या तक्रारीनंतर हे प्रकरण सीबीआयकडे देण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत होते. याबद्दल सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली असता ... Read more
मुंबई, दि.१९: राज्याच्या औद्योगिक व कृषी क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टीने राज्यात नवीन ऊर्जा धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या उच्चस्तरीय समितीच्या कामकाजाचा आढावा आज ऊर्जामंत्री डॉ.नि... Read more
रत्नागिरी आणि लातूर येथील राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था लवकरच सुरू करणार – मंत्री उदय सामंत मुंबई, दि. १९ : सध्याची कोरोनाची स्थिती पाहता स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी राज्या... Read more
महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी फलटण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली 19 ऑगस्ट रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली.त्यामध्ये शेतकर्यांच्या हिताचे दोन निर्णय घेण्यात आले आहेत. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्... Read more
सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्यांना वेगवेगळ्या पदासांठी वेगवेगळ्या परीक्षा द्याव्या लागतात. हा प्रकार आता थांबणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय झाला. या निर्णयानुसार ज्या सरकारी नोकऱ्यांसाठी लेखी परीक्षेचे बंध... Read more
गणेश भक्तांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी प्रयत्न – गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई सातारा दि. १९ : येत्या २२ तारखेपासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. या गणेशोत्सवासाठी मुंबई, नवी मुंबई, उपनगरे या भागातून सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्... Read more
मुंबई, दि. १९ : राज्य शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडे नाव नोंदणी केलेल्या नोकरी इच्छुक बेरोजगार उमेदवारांनी विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड ऑनलाइन लिंक करावे, असे आवाहन मुंबई शहर जिल्हा कौशल्य विक... Read more
वेबिनार सत्राचे उद्घाटन यवतमाळ, दि. १९ : कोरीव काम, काष्ठ शिल्प, सुगंधीत तेल व विविध बाबींसाठी जागतिक बाजारपेठेत चंदनाला मोठी मागणी असून पुरवठा मात्र अतिशय अल्प प्रमाणात आहे. चंदनाची शेती ही शेतकऱ्यांना समृद्ध बनवून त्यांचे आर्थिक जीवनमान सुधारण... Read more






























