नातेपुते प्रतिनिधी -राष्ट्रवादी काँग्रेस चे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांचे नेहमीच एक म्हणणे आले आहे की,समाजात समाजकारण करताना आणि आपल्या असलेल्या मैत्रीत कधीच राजकारण किंवा राजकीय पक्ष येता कामा नये.
समाजसाठीचे समाजकारण हे त्याठिकाणी आणि मैत्रीच्या ठिकाणी कायम मैत्रीच रहावी कारण मैत्रीत आणि समाजकारणात कधीच कोणता राजकीय पक्ष किंवा राजकारण नसते आणि याचाच प्रत्यय राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेस धर्मपुरी चे उपाध्यक्ष.रविराज बोत्रे यांच्या माध्यमातून आला आणि आम्ही नेहमीच पवार साहेबांच्या मार्गदर्शनावर चालतो आहे याचे एक उत्तम उदाहरण राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेस,धर्मपुरीच्या पदाधिकाऱ्यांनी दिले.