नागठाणे /प्रतिनिधी
आपल्या अपशिंगे भूमीतील १९६२ चीन, १९६५ बांगलादेश मुक्ती संग्राम,१९७१ भारत पाकिस्तान युद्ध व विविध सेवाकार्यत शहीद झालेले शुर जवानांचे स्मरण तसेच ह्या सर्व युद्धात सक्रिय सहभाग घेतलेले अश्या ४७ शुर माजी सैनिक यांचा येत्या ७६ स्वातंत्रादिनी जाहीर सत्कार घेण्याचे योजिले आहे.
आपला देश अमृत्कालात (२०२३-२०४७) प्रवेश करत आहे अश्या वेळी आपल्या देशाची मान उंच करून तिरंगा फडकवत राहण्यासाठी बलिदान व योगदान दिलेल्या जवानांचा सन्मान आणि सत्कार करणे हे आमचे भाग्य आणि कर्तव्य समजतो…आपण सर्वांनी ह्या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी.
माझी माती माझा देश…माझा अभिमान..
१४ ऑगस्ट २०२३ ग्रामपंचायत व असेम्ब्ली हॉल परिसर सकाळी 9 वाजता होणार आहे