सातारा- जनतेच्या हिताची कोणतीच योजना आखण्यात आणि अमलात आणण्यात महाराष्ट्रातील आघाडी सरकार सपशेल अपयशी ठरले असून पेट्रोल-डिझेलवरील करात कपात केल्याचा गवगवा करून फसवणुकीचा नवा पायंडा पाडणारे ठाकरे सरकार कराद्वारे लूट करणारे देशातील पहिल्या क्रमा... Read more
लातूर जिल्हा मराठवाड्यात वीज पडून दुर्घटना होण्यात दुसऱ्या स्थानी आहे. यावर उपाय शोधण्यासाठी जिल्हा प्रशासनाने स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या सहकार्याने अभ्यासगट स्थापन केला होता. त्या अभ्यासगटाचे सादरीकरण झाले असून अभ्यासगटाने सुचवलेल्या उ... Read more
कराडच्या जून्या कोयना पूलावरुन हलक्या वाहनांच्या वाहतुकीस अखेर प्रारंभ.पण राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांची अनुपस्थिती. जून्या कोयना पूलावरुन हलक्या वाहनांच्या वाहतुकीस प्रारंभ.महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : कराडच्या जुन्या कोयना पूलावरुन अखे... Read more
नवारस्ता प्रतिनिधी : संत गोरोबा काका मंदीर कुंभारगल्ली पाटण येथे पाटण तालुक्यातील ओबीसी कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी तालुक्यातील ओबीसी बांधवानी व नवयुवक कार्यकर्त्यांनी शुक्रवार दिनांक २७ मे रोजी दुपारी १... Read more
प्रवक्ता निवडीसाठी यूथ काँग्रेसची “यंग इंडिया के बोल” स्पर्धा :शिवराज मोरे यांची माहिती महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : कराड महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसची बाजू समाजासमोर आणि माध्यमांसमोर प्रभावीपणे मांडण्यासाठी प्रवक्त्यांची नि... Read more
मटका अड्डय़ावर स्थानिक गुन्हे शाखा पोलीसांचा छापा
मटका अड्डय़ावर स्थानिक गुन्हे शाखा पोलीसांचा छापाफलटण दि.सांगवी ता. फलटण येथे कल्याण जुगार अड्डय़ावर स्थानिक गुन्हे शाखा पोलीसांनी टाकलेल्या छाप्यात १२४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.याबाबत फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन मधून मिळालेल्या मा... Read more
उपजिल्हा रुग्णालयात दोन महिन्यात सिटीस्कॅन मशीन सुरु करणार २०० बेड व ट्रामा केअर सेंटर बाबतही लवकरच निर्णय आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची बैठकीत ग्वाही महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : कराडच्या सौ वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्... Read more
सिंचनातून समृद्धी वाढविण्यासाठी राज्य सरकारने दोन वर्षांपूर्वी हाती घेतलेली मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरणार आहे. या योजनेच्या माध्यमातून अनेक तलावांची डागडुजी, दुरुस्ती करुन साठवण क्षमता व सिंचन क्षमता पुनरस्थापित करण्या... Read more
नवारस्ता प्रतिनिधी : ऐक्यभाव राखला तर कोणत्याही प्रकारचे नक्कीच यश खेचुन आणता येईल. तेव्हा आपापसातले मतभेदास तिलांजली दिली पाहिजे. त्यासाठी सर्व बहुजन समाजघटकांनी एकत्र आले पाहिजे. असे आवाहन वंचित पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत या... Read more
करवडी परिसरातील शेतीपंपाच्या विजेचा प्रश्न मार्गी लागेल :नामदार बाळासाहेब पाटीलकरवडी ता.कराड येथे उच्चदाब प्रणाली योजने अंतर्गत ३३ केवी / ११ केवी(5MVA क्षमता) असलेले २ कोटी १२ लक्ष खर्चाचे रोहित्र उभारण्यात येणार असून, करवडीसह परिसरातील तेरा ग... Read more

























