सातारा : कोविड-19 मुळे दोन्ही पालक व एक पालक गमावलेल्या बालकांच्या गृहभेटीवेळी बालकांचे समुपदेशन करण्यासाठी एक समुपदेशक तसेच आवश्यकता असल्यास कायदेशीर मदत देणेसाठी विधी सेवा प्राधिकरण यांचेमार्फत एक वकीलासमवेत गृहभेट देण्यात यावी, असे निर्देश जि... Read more
सातारा :- सातारा जिल्ह्यातील जे विद्यार्थी शिक्षणाच्या कारणास्तव परदेशात जाणार आहेत, अशा विद्यार्थ्यांचे आवश्यक त्या कागदपत्रांची पडताळणी करुन आरोग्य विभागाने या विद्यार्थ्यांचे लसीकरण प्राधान्याने पूर्ण करावे, असे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह या... Read more
सातारा :- राज्याच्या ग्रामीण भागातील कोरोनामुक्तीच्या कामाला प्रोत्साहन मिळावे, कोरोनावर मात करण्यासाठी महाराष्ट्र कोरोनामुक्त होण्यासाठी राज्य शासनाने “कोरोनामुक्त गाव पुरस्कार योजना” सुरू केली आहे. या योजनेत ग्रामपंचायतींनी सहभाग... Read more
सातारा दि. 4: जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 836 नागरिकांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. *एकूण नमुने -835039**एक... Read more
सातारा दि.4 : जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1588 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 43 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे. तालुकानिहाय... Read more
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी: मागील वर्ष माहे मार्च २० साला पासून कोरोना संकटाने थैमान घातले आहे. त्यामुळे सामाजीक आरोग्य धोक्यात आले असून प्रचंड प्रमाणात जीवितहानी झाली असून लोकांचे जगणे मुश्कील झाले आहे. याचा विचार करून कराड नगरपालिकेने लॉक... Read more
अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन सातारा- कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या सातारा जिल्ह्यात आता रुग्णसंख्या कमी होत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात आपला सातारा या संकटातून निश्चित बाहेर पडणार आहे. जिल्हाधिकारी आणि त्यांच्या प... Read more
फलटण येथील बेकायदेशीर कत्तलखान्यावर छापा ९ लाखाचा मुद्देमाल जप्त
महाराष्ट्र न्यूज फलटण प्रतिनिधी/ गणेश पवार : फलटण येथील बेकायदेशीर कत्तलखान्यावर पोलिसांची छाप्याची मालिका सुरूच असून इरफान कुरेशी व नय्युम कुरेशी व अनोळखी पाच इसम यांच्यावर महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम १९९५ चे कलम ५(ब),९(अ)९(ब), प... Read more
राज्य सरकारने लॉकडाऊन शिथिल करण्यासाठी 5 टप्पे ठरवले आहेत. पहिल्या टप्प्यात ज्या जिल्ह्यात पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्के आहे आणि ऑक्सिजनची उपलब्धता 25 टक्क्यांच्या आत असेल तिथे सर्व गोष्टी सुरू होतील, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार... Read more
मुंबई : राज्यातील दहावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर आता बारावीच्या परीक्षा देखील रद्द झाली आहे. काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत बारावीच्या परीक्षा रद्द करण्याच्या संदर्भात चर्चा झाली. बारावीची परीक्षा रद्द करण्यासंदर्भात आपत्ती व व्यवस्थापन विभाग... Read more




















