फलटण प्रतिनिधी.—- पुणे पदवीधर मतदार संघातील भारतीय जनता पक्ष व मित्र पक्षाचे उमेदवार संग्राम देशमुख यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फलटण तालुका भारतीय जनता पक्षाची आज मलटण येथे भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस भरत मुळे यांच्या अध्यक्... Read more
डोळेगाव ते पाडळी रस्त्यासाठी निधी मंजूरखा. श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नाने प्रलंबित प्रश्न मार्गी
कराड : प्रतिनिधी सातारा तालुक्यातील डोळेगाव ते पाडळी ग्रा.मा. 225 या रस्ताच्या दुरुस्ती कामासाठी 11.82 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. खा. श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून हा निधी मंजूर झाल्याने रस्ता दुरूस्ती... Read more
आयपीएस रितू खोखर यांचा गांजा तस्करांना दणका चार जणांना अटक; पावणे दोन लाखांचा मुद्देमाल सह चार किलो गांजा जप्त
कोरेगावसह खटाव-माण तालुक्यातील तस्करांचा पर्दाफाशकोरेगाव : कोरेगाव पोलीस ठाण्याची सुत्रे हाती घेतलेल्या आयपीएस अधिकारी रितू खोखर यांनी अवैध धंदे करणार्यांचा पूर्णत: बिमोड करण्याचा निर्धार केला असून, शुक्रवारी त्यांनी गांजाची विक्री करणार... Read more
सातारा : सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दरवर्षी आवश्यक असणारा हयातीचा दाखला देण्याबाबत आता पोस्ट विभागाने पुढाकार घेतला असून पोस्टमन थेट घरी जाऊन हा दाखला देणार आहेत त्यामुळे सेवानिवृत्त धारकांची मोठी सोय झाली आहे. पोस्टाबरोबर इतर सर्व विभागातील सेवा... Read more
महाराष्ट्र न्यूज फलटण प्रतिनिधी (गणेश पवार) – सुमारे ३६ वर्षापासून महाराष्ट्रातील खाजगी व सहकारी साखर कारखान्यात आपल्या कार्याने व कल्पक कर्तुत्वाने आपल्या कामाचा ठसा उमटवणारे श्री दत्त इंडिया कंपनीचे उपाध्यक्ष श्री मृत्युंजय शिंदे यांनी... Read more
कोरोनाची दुसरी लाट त्सुनामी ठरू शकते ! :मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : जगभरात येत असलेली कोरोनाची दुसरी लाट ही त्सुनामी असू शकते, आपल्याकडे ती येऊ द्यायची नसेल तर गाफील राहून चालणार नाही, मास्क लावणे, हात धुणे आणि शारीरिक अंतराचे पालन करणे या त्रिसुत्रीचा अवलंब प्रत्येकाला करावाच लागेल हे सांगताना मुख्यमंत्... Read more
कोरेगाव : कोरेगाव हा कृषी प्रधान तालुका असून, शेतीशी निगडीत पाणंद रस्त्यांचे प्रश्न मोठ्याप्रमाणावर आहेत. साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरु झाला असून, ऊस वाहतुकीसाठी शेतरस्ते खुले करणे आवश्यक आहे. शेतकर्यांच्यादृष्टीने हा विषय मह... Read more
मुंबई : मुंबईत कोरोनाची रुग्ण संख्या घटत असली तरी पाश्चिमात्य देशात आलेल्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पुढील काही महिने यंत्रणांसोबतच नागरिकांनी अधिक खबरदारी घ्यावी, असे आवाहन करताना मास्क न वापरण्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश मुख्य... Read more
महाराष्ट्र न्यूज फलटण प्रतिनिधी: गणेश पवार दि.७/११/२०२० राज्यातील साखर कारखान्यांची धुराडी आता पेटलेली आहेत. मात्र साखर कामगारांच्या वेतनवाढीच्या करारा संदर्भात त्रिसदस्यीय समिती नेमण्यात सरकार वारंवार टाळाटाळ करत आहे यामुळे येत्या ३० नोव्हेंबर... Read more
मुंबई : महाराष्ट्र शासनाने अनलॉकनंतर वाहतूक, प्रवास व्यवस्था, नाट्यगृहे, सिनेमागृह, बाजारपेठा सुरळीतपणे सुरू केलेल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर माध्यमिक शाळेतील नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा मानस असल्याचे शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्... Read more



























