राजकारण आणि समाजकारण एकमेकांचे पूरक विषय आहेत. दोन्ही गुण राजकारणी व्यक्तीकडे असणे गरजेचे असून एकनिष्ठ राहून कठोर परिश्रम घेल्यास यश आणि केलेल्या कामाचे समाधान मिळते, असे विधानपरिषदेच्... Read more
शिवछत्रपतींची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याचा विकास व किल्ल्यावरील जुन्या व जीर्ण विद्युत वाहिन्या बदलून वीज वितरण यंत्रणेचे सक्षमीकरण व नूतनीकरण करण्यासाठी शिवजयंतीच्या निमित्ताने रायगड ज... Read more
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील प्रस्तावित स्मारकाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, ही शासनाची भूमिका असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी विधानसभेत सांगितल... Read more
पोलीस दलातील उल्लेखनीय व गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राज्यातील ९७ पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते २०२० या वर्षात जाहीर झालेली राष्ट्रपती पोलीस पदके तसे... Read more
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भाषा हे संवादाचे माध्यम आहे. लेखन करत असताना भाषेचं सामर्थ्य, सौंदर्य, शब्दांचा वापर याचं भान साहित्य प्रेमानं दिलं तर समाज, जीवन, माणूस यांकडे पहाण्याची समज पत्रक... Read more
वाई : महाराष्ट्रात सुप्रसिद्ध बावधन गावची बगाड यात्रेचा नावलौकिक आहे. यंदाचा बगाड घेण्याचा बहुमान शेलारवाडी तालुका वाई येथील बाळासाहेब हनुमंत मांढरे यांना मिळाला आहे. त्यामुळे शेलार वाडीत उत... Read more
आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण असलेल्या कॉम्प्युटर युगातआणि फ्लेक्स, डिजिटल बॊर्डच्या जमान्यात पेंटर व्यवसाय मोठ्या जोमात आणि उत्साहात टिकून असल्याचे हे बोलके चित्र. Read more
सातारा- जावली तालुक्यातील प्रत्येक गावात विकासगंगा पोहचवली आहे. ग्रामस्थांच्या मागणीनुसार आणि अपेक्षेप्रमाणे त्या- त्या गावातील प्रश्न सोडवण्यास नेहमीच प्राधान्य दिले आहे. आलेवाडी गावातही वि... Read more
फलटण तालुक्यातील शहरालगत असलेल्या व शहर प्रभावित असलेल्या ग्रामपंचायत फरांदवाडी येथे मागील एका वर्षात केलेल्या कामांचा लोकार्पण सोहळा २०/३/२०२२रोजी पार पडला. यामध्ये विविध विकास कामांचा भूमि... Read more
सोनी मराठीवरील ज्ञानेश्वर माउली मालिकेत ज्ञानेश्वरीस आरंभ! सातारा २१ मार्च २०२२: सोनी मराठीवरील ज्ञानेश्वर माउली या मालिकेत आता नव्या अध्यायाला सुरुवात होण... Read more


















