कोल्हापूर नाका येथे रास्ता रोखो आंदोलन, कृषी कायद्यांना विरोध दर्शवत आंदोलकांची घोषणाबाजी महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सौ. सत्वशीला चव्हाण यांना कराड शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. कराड येथे कृष... Read more
छत्रपती शिवाजी महाराजांनी मोठ्या पराक्रमाने आणि शौर्याने स्वराज्याची निर्मीती केली. हाच ऐतिहासिक ठेवा भावी पिढीसाठी प्रेरणादायी असून त्याच्या संवर्धनासाठी राष्ट्रीय पातळीवर प्रयत्न होणे गरजेचे आहे. विशेषत: किल्ले अजिंक्यतारा आणि प्रतापगडाचे ऐतिह... Read more
छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्तानचे राष्ट्रपुरूष आहेत. त्यांच्या शौर्याला आणि पराक्रमाला संपूर्ण जगात तोड नाही. हिंदवी स्वराज्याची स्थापना करून छत्रपती शिवाजी महाराजानी देशाला गुलामगिरीतून मुक्त केले. त्यामुळे मुघली गुलामी मानसिकतेच्या प्... Read more
सातारा : सातारा तालुका संजय गांधी निराधार योजना समितीच्या बैठकीत तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेचे ग्रामीण व शहरी विभागाचे 137 तसेच श्रावणबाळ योजनेचे ग्रामीण व शहरी विभागाचे 61 अर्ज असे एकूण 198 अर्ज मंजूर करण्यात आले,अशी माहिती तहसीलदार या... Read more
सातारा : कोरोना प्रतिबंधक लस देण्याच्या मोहिमेला जिल्ह्यात 16 जोनवारी पासून सुरुवात करण्यात आली होती. पहिल्या टप्प्यात शासकीय व खासगी आरोग्य संस्था अंतर्गत कर्मचारी, दुसऱ्या टप्प्यात पोलीस विभाग, सैन्य दल, हवाई दल व तिसऱ्या टप्प्यात सर्व सामान्य... Read more
सातारा : वृक्ष तोडीमुळे निसर्गाचा समोतल बिघडत चाललेला आहे. त्याचे परिणाम आज दिसत आहेत. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्व नागरिकांनी “माझी वसुंधरा ” या अभियानात सक्रीय सहभाग घेवून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करुन त्यांचे संवर्धन के... Read more
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी / बारामती : बारामती तालुक्यातील पश्चिम भाग हा ऊस पिकासाठी प्रसिद्ध असून या भागात फार मोठे ऊस बागायत प्रगतशील शेतकरी आहेत. येथील शेतकऱ्यांचा शेती हा प्रमुख व्यवसाय असून अनेक शेतकरी आपल्या शेतीमध्ये ऊस, टोमॅटो, बाजरी, सो... Read more
महाराष्ट्र्र न्यूज बारामती प्रतिनिधी : सुनील निंबाळकर यशदा पुणे यांच्या वतीने राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानअंतर्गत लिंगसमभाव व बालस्नेही पंचायत या विषयाच्या राज्यस्तरीय प्रशिक्षकांचा प्रशिक्षण कार्यक्रम समारोप प्रसंगी त्या बोलत होत्या.ग्रामीण... Read more
बारामती ता.०४-: माणूस म्हणून आपण आपले काम निष्ठापूर्वक केल्यास दिसणारे बदल हे ग्रामविकासातील खूप मोठे यश असेल .असे मत सुनंदाताई पवार यांनी व्यक्त केले. सुनील निंबाळकर बारामती प्रतिनिधीयशदा पुणे यांच्या वतीने राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानअंतर्ग... Read more
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी/सातारा : सातारा शहरात अतिक्रमण म्हणजे काही नवीन गोष्ट नाही. अनेकवेळा तक्रारी करून कुठेतरी नाममात्र कारवाई केल्याच्या गोष्टी ऐकावयास मिळतात. तर काही ठिकाणी वशिलेबाजी किंवा मेहेरबानांच्या वरदहस्ताने कारवाईच होत नाही. त्य... Read more


















