आमदार निधीत एक कोटींची घसघशीत वाढ, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क दिनांक 17 मार्च राज्यातील आमदारांच्या निधीत एक कोटीची घसघशीत वाढ... Read more
दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने केला नवा नियम जारीमहराष्ट्र न्युज राज्यभरात सुरू असलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने एक नवा नियम जारी केला आहे. राज्यात... Read more
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका नगरपालिका या निवडणुकीच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने प... Read more
टाटा कमिन्स कंपनी चे सुमारे एक कोटी 61 हजार रुपये किमतीचे इंधन इंजेक्टर चोरीस गेल्याची फिर्याद.
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क कोळकी 17मार्च सुरवडी ता. फलटण येथील टाटा कमिन्स कंपनीच्या आवारातून सुमारे एक कोटी 61 हजार किमतीचे इंधन इंजेक्टर चोरीस गेले असल्याच... Read more
महाबळेश्वर, पाचगणीच्या पर्यटन मास्टर प्लॅनला मंजूरी द्याखा.श्रीनिवास पाटील यांची लोकसभेत जोरदार मागणीमहाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : जागतिक दर्जाचे थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वर व पाचगणीचा विकास व संवर्धन होणे आवश्यक आहे.... Read more
रेशीम उद्योगाला प्रोत्साहन देण्याचे तहसीलदार विजय पाटील यांच्या सूचना रेशीम उद्योग हा एक चांगला शेतीपूरक उद्योग असून शासनाकडून या उद्योगाकरीता चांगल्या सवलती देण्यात आल्या असल्याने जास्तीत जास्त शे... Read more
होळी, धूलिवंदन व रंगपंचमीबाबत गृह विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. होळी, धूलिवंदन व रंगपंचमी उत्सव नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन अथवा गर्दी करुन साजरे न करता स्वतःच्या व इतरांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून काळजी घेऊन साज... Read more
अहमदनगरचे तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पन्नालाल पोखरणा यांचे निलंबन रद्द होणे किंवा निलंबन रद्द झाल्यानंतर त्यांची नव्याने पदस्थापना होणे अशा निर्णयाबाबतची संपूर्ण कार्यवाही शासन स्तरावरच करण्यात आली असून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी या... Read more
सर्वत्र धर्मवीर बलिदान मास युवक वर्गातून मोठ्या उत्साहात केला जात आहे. हिंदू धर्मातील सर्वांनी बलिदान मास का पाळावे व धर्मवीर बलिदान मास म्हणजे काय : स्वराज्याचे पहिले युवराज छत्रपती संभाजी महाराजांना कूटनीती ने औरंगजेबाने पकडले व त्यांचा ४० दि... Read more
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी महारवतन बिल हे स्वातंत्र्यपूर्व काळात महार समाजाची गुलामगिरी नष्ट करण्यासाठी मांडलेले एक बिल आहे. “महारवतन खालसा करण्याचे पहिले कारण असे, की या वतनामुळे महार स्वाभिमानशून्य झाले आहेत. महारांचा मुशाहिरा... Read more




















