महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी (मसूर ) : राज्यात सह्याद्री पॅटर्न म्हणून नेहमीच अग्रेसर असलेल्या कराड तालुक्यातील यशवंनगर येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याने सामाजिक बांधिलकी जोपासत आणिि शा... Read more
मुंबई : नायगाव विभागातील बी.डी.डी.चाळींचा पुनर्विकास प्रकल्प तीन वर्षापूर्वी सरकारने बांधकाम क्षेत्रात अग्रेसर असलेल्या एल अॕन्ड टी कंपनी विकासकाला जवाबदारी दिली होती .परंतु काही विविध कारणा... Read more
सातारा : मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत राज्यातील सरकार कधीच गंभीर नव्हते. त्याचा मोठा परिणाम मराठा समाजाला भोगावा लागत आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने समाजा... Read more
मुंबई : केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी 21 सप्टेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा प्रत्यक्ष उघडण्याची मुभा दिली होती.मात्र राज्यात या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी नोव्हेंबर महिन्याची वाट... Read more
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :(नातेपुते) लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुभाऊ कसबे व प्रदेश अध्यक्ष सोमनाथ भाऊ कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा आणि महाविद्य... Read more
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : राज्यातील कंटेन्मेंट झोन वगळता इतर भागातील हॉटेल्स आणि रिसॉर्टस्, होम-स्टे, बी ऍण्ड बी (बेड ऍण्ड ब्रेकफास्ट), फार्म स्टे आता 100 टक्के सुरू करता येणार आहेत. सोशल... Read more
मात्र कुणी राजकारण करून समाजाचे माथे भडकावू नये मुंबई: मराठा समाजाच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी सरकार तसूभरही मागे हटणार नाही. हा लढा आपल्या सर्वांचा आहे. समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी जे... Read more
मराठा आरक्षणासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरुन आंदोलन करु सातारा: कोपर्डीची घटना घडली आणि सकल मराठा समाज पेटून उठला. मराठा समाजाच्या मागण्या आणि आरक्षणासाठी मुक मोर्चे निघाले. सर्वोच्च न्यायालय... Read more
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले उद्घाटन महाराष्ट्र्र न्यूज प्रतिनिधी : ( इंदापूर) राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र देशमुख य... Read more
हद्दवाढीमुळे शहरासह उपनगरांचाही विकास झपाट्याने होईल सातारा: गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबीत आणि रखडेलेला सातारा शहराच्या हद्दवाढीचा प्रस्ताव मंजूर अथक पाठपुराव्यातून मंजूर करणार्... Read more




















