महाराष्ट्र न्यूज इंदापूर प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले दर हेक्टरी च्या संदर्भात सरकारला एवढीच आठवण करून देतो की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः मागच्या पावसाळ्यात जी मागणी केली होती ती मागणी त्यांनी आता पूर्ण करावी . त्या वेळेस ते स्व... Read more
महाराष्ट्र न्यूज इंदापूर प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले इंदापूर तालुक्यातील निमसाखर येथील ग्रामसुरक्षा दलाकडून निरा नदीच्या पाञातील पाणी ज्या घरात गेले होते , त्या कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप वालचंदनगर पोलिस स्टेशनचे साहाय्यक पोलीस निरी... Read more
विधान परिषद सभापती, पालकमंत्री यांच्या उपस्थितीत आढावा सातारा : अतिवृष्टी व पुरामुळे शेतींचे नुकसान झाले आहे या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरु झाले आहे, या पंचनाम्यातून एकही बाधित शेतकरी राहू नये , अशा सूचना विधान परिषदेचे सभापती रामराजे ना... Read more
आपच्या वतीने जिल्हाधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन सातारा: राज्यात कोरोना संकटाबरोबरच परतीच्या पावसाने धुमाकुळ घातल्याने शेतकरी वर्ग अडचणीत आला आहे. आर्थिक संकटाचा सामना करणार्या शेतकरी वर्गाला दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने तात्क... Read more
महाराष्ट्र न्यूज इंदापूर प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले इंदापूर तालुक्यात राष्ट्रीय चर्मकार महसंघाच्या वतीने मागील तीन- चार दिवसांपूर्वी न्हावी गावातील दलित वस्तीतील फार मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे... Read more
महाराष्ट्र न्यूज इंदापूर प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले गेल्या २ – ३ दिवसांत अतिवृष्टीमुळे खुप मोठ्या प्रमाणात लोकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शेतकरी यांचे शेतीचे नुकसान झाले आहे व नदीकाठच्या गावांतील लोकांच्या घरात पाणी शिरले आहे . अ... Read more
महाराष्ट्र न्यूज मायणी प्रतिनिधी : मंगेश भिसे अति पाऊसामुळे मागील चार ते पाच दिवसापूर्वी मायणी मल्हारपेठ ते पंढरपूर पर्यायी पूल वाहून गेला होता. तसेच वाहतूक सुरळीत करण्यासाठी संबंधित ठेकेदाराने रखडलेले काम पुर्ण करून हा पूल वाहतुकीसाठी खुल... Read more
सातारा दि.19 : जिल्ह्यात काल रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 145 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 8 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.क... Read more
घाईगडबडीत प्रस्ताव न करण्याच्या प्रशासनाला सुचना सातारा : अतिवृष्टीमुळे शेतकर्याच्या हातातोंडाशी आलेले पिक नष्ट झाले आहे. सातारा आणि जावली तालुका हा डोंगरी भाग आहे. या परिसरात पावसामुळे भात, सोयाबीन या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच... Read more
शासनाच्या मदतीपासून कोणीही वंचित राहू नये यासाठी माझा प्रयत्न असेल : आ. जयकुमार गोरे शासनाकडे पाठपुरावा करून तातडीने मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार :खा. रणजितसिंह निंबाळकर महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : म्हसवड कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल... Read more























