महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी (इंदापूर) : शहाजीराजे भोसले दि.२१ संपूर्ण भारतात तमाशा पंढरी म्हणून ओळख असलेल्या नारायणगांव येथे तमाशा कलावंत आणि फड मालक यांनी उपोषण केले . आमदार अतुल बेनके यांनी तमाशा कलावंत आणि फड मालकांच्या मागण्या शासन दरबारी मां... Read more
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी(खटाव) :संतोष सुतार खटाव तालुक्यातील वडूज व परिसरातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यातील काही गंभीर रुग्णांना वेळेवर बेड मिळत नाहीत. याचा विचार करून वडूज येथील तज्ञ डॉक्टरांनी आपली सामाजिक बांधिलकी म्हणून ग्रा... Read more
सप्टेंबर 2020 चा शेवट होत असतानाच खूप चांगली परिस्थिती आहे . “माझे कुटुंब माझी जबाबदारी” हा सुंदर उपक्रम सरकारने सुरू केला आहे.त्याला जनतेने सहकार्य करणे,अत्यंत आवश्यक आहे. जीव धोक्यात घालून सेवाभावाने कर्मचारी आणि स्वयंसेवक घरोघरी स... Read more
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी (इंदापूर) : शहाजीराजे भोसले केंद्र सरकारने संसदेत नवीन शेतीविषयक बिल आणले आहे.शेतकरी बिल हे शेतकरी विरोधी बिल असून त्यामुळे शेतकरी देशोधडीला लागेल या भीतीने विरोधक प्रचंड आक्रमक झाले आहेत.आणि त्यांनी आंदोलन पण छे... Read more
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी (इंदापूर): शहाजीराजे भोसले देशभरातल्या अनेक स्वयंसेवी संस्थांच्या अर्थकारणाचा मुख्य स्त्रोत असलेल्या परकीय चलनातील देणग्यांवर खूप मोठ्या प्रमाणावर बंधने येणार आहेत. परकीय चलन नियमन (दुरूस्ती) अधिनियम २०२० हे संसदे सम... Read more
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :सातारा मराठी चित्रपटसृष्टीतल्या ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन झाले आहे. काही दिवसांपूर्वीच त्या कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या होत्या. मात्र आज पहाटे ४.४५ वाजता सातारा येथील प्रतिभा हॉस्पिटलमध्ये प्राणज्य... Read more
महाराष्ट्र न्यूज़ फलटण शहर प्रतिनिधी: प्रतापसिंह भोसले: फलटण शहर व परिसरातील अनेक नागरिकांचे मृत्यू झाले नंतर फलटण शहरातील ज्या नागरिकांवर अग्निदहण करुन अंत्यसंस्कार करावयाचे असतात त्यांचे साठी फलटण नगरपरिषदे मार्फत केवळ एकाच स्मशानभूमीची व्यवस्थ... Read more
शहराचे लोण आत्ता ग्रामीण भागातही, कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव : कुटुंबासाठी काळजी घेण्याची गरज महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :पिंपोडे बुद्रुक सुरुवातीला हजारोंच्या संख्येने रुग्ण बाधीत आढळयाचे तेंव्हा मुंबई,पुणे व इतर शहरांची एकच चर्चा सुरु... Read more
“ओझं”दिसत..कारण ते लादलेलं असतं..”जबाबदारी”दिसत नाही..कारण….ती स्विकारलेली असते….” महाड येथील तारिक गार्डन इमारत दुर्घटनेवेळी प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सामाजिक जबाबदारीच्या कर्तव्य भावनेतून मदत कार्य केलेल... Read more
कोविडसंदर्भात राज्यात २ लाख ६२ हजार गुन्हे दाखल; ३५ हजार ७९५ व्यक्तींना अटक
मुंबई : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार २ लाख ६२ हजार गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच ३५ हजार ७९५ व्यक्तींना अटक करण्यात आली असून २५ कोटी ७९ लाख ०३ हजार ५६४ रु. दंड आकारण्यात आला आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल... Read more






















