प्रणाली कदम / महाराष्ट्र न्युज वाई प्रतिनिधीदिनांक ०२/०४/२०२२ रोजी वाई वनपरिक्षेत्रातील मौजे वेळे फॉ. कं. नं. ३६ मधिल सोळशी घाटामधील राखीव वनक्षेत्रास अज्ञात इसमाने आग लावल्याचे कळून येताच संग्राम मोरे वनपाल भुईंज, कवठे गावातील माजी सैनिक सचिन प... Read more
अनेक दिव्यांग बांधव त्यांच्या अडचणींमुळे नोंदणी करु शकत नाही किंवा शिबिरात येऊ शकत नाही. असे दिव्यांग वैश्विक ओळखपत्र पर्यायाने शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहण्याची शक्यता असते. त्यामुळे गावपातळीवर दिव्यांग व्यक्तींची माहिती गोळा करुन त्य... Read more
सेलू येथे खेळाडूंसाठी विविध प्रकारच्या क्रीडा सुविधा एक वर्षाच्या आत उपलब्ध करुन देवू, असे राज्याचे क्रीडामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी सेलु येथे आयोजित कार्यक्रमात सांगितले. तालुका क्रीडा संकुल, सेलू येथील बँडमिंटन वुडन कोर... Read more
इरई नदी ही 8 ते 10 किलोमीटर शहराला समांतर वाहते. गत काही वर्षांपासून या नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. तसेच वाढलेली झुडपे आणि अस्वच्छतेमुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह थांबला आहे. परिणामी पावसाळ्याच्या दिवसांत शहरात पूर परिस्थिती नि... Read more
वनकुसवडे पठारावर पवनचक्या नियमबाह्य पध्दतीने होत आहेत जमीनदोस्तसर्वसामान्य नागरिक भयग्रस्त पाटण :- अशिया खंडात नावजलेला वनकुसवडे पठारावरील पवनचक्की प्रकल्पातील अनेक पवनचक्क्या मुदतबाह्य झाल्या कारणाने त्या भंगारात काढल्या गेल्या आ... Read more
महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसातारा, दि. ४ एप्रिल : कष्टातून घेतलेल्या शिक्षणाची पाळेमुळे खोलवर जातात. कष्ट करून ज्यांनी शिक्षण घेतले ती मुले शिक्षण क्षेत्रात पुढे गेलेली आहेत. कष्ट करण्याची सवय ठेवा. कष्टातून चांगला अनुभव मिळतो. आपल्या जीवनातील स्वप... Read more
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : दोन वर्ष कोरोना काळात गेली अनेकांचा बळी गेला शेतकऱ्यांना तर मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले उद्योग धंदे ठप्प झाले मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली शासनाच्या अनेक निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेचे जगणे मुश्किल... Read more
सातारा- श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांच्या संकल्पनेतून व कर्तव्य सोशल ग्रुप, सातारा आणि सेवासदन लाईफ लाईन सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दिनांक ७ रोजी सकाळी ९.०० वा. ते सायंकाळपर्यंत आर्यांग्ल हॉस्पिटल, स... Read more
सातारा- आपण बऱ्याचदा ‘आरोग्यम धनसंपदा’ असे ऐकत असतो. शरीर बलवान आणि तंदरुस्त असणे ही एक मोठी संपत्ती आहे. शरीर तंदरुस्त असेल तर आपण कोणत्याही संकटावर मात करू शकतो. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. बलवान युवा... Read more
पश्चिम महाराष्ट्रातील पहिलेच शासकीय वन्यजीव उपचार केंद्र वराडे, ता.कराड येथे मंजूर मा. नामदार श्री बाळासाहेब पाटील.महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी :सहकार मंत्री मा.नामदार श्री बाळासाहेब पाटील यांच्या प्रयत्नातून वराडे, ता. कराड येथे वन्यजीवांवर... Read more

























