छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील प्रस्तावित स्मारकाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, ही शासनाची भूमिका असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी विधानसभेत सांगितले. कृषी, पदुम, शालेय शिक्षण व क्रीडा, वित्त, सार्वजनिक... Read more
पोलीस दलातील उल्लेखनीय व गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राज्यातील ९७ पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते २०२० या वर्षात जाहीर झालेली राष्ट्रपती पोलीस पदके तसेच गुणवत्तापूर्ण सेवा पदके राजभवन येथे सोमवारी (दि. २१ म... Read more
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भाषा हे संवादाचे माध्यम आहे. लेखन करत असताना भाषेचं सामर्थ्य, सौंदर्य, शब्दांचा वापर याचं भान साहित्य प्रेमानं दिलं तर समाज, जीवन, माणूस यांकडे पहाण्याची समज पत्रकारितेने दिली. पत्रकारिता आणि साहित्य या दोन्ही क्षेत्रा... Read more
वाई : महाराष्ट्रात सुप्रसिद्ध बावधन गावची बगाड यात्रेचा नावलौकिक आहे. यंदाचा बगाड घेण्याचा बहुमान शेलारवाडी तालुका वाई येथील बाळासाहेब हनुमंत मांढरे यांना मिळाला आहे. त्यामुळे शेलार वाडीत उत्साहाचे आनंदाचे वातावरण आहे.बगाड्या बाळासाहेब मांढरे या... Read more
आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण असलेल्या कॉम्प्युटर युगातआणि फ्लेक्स, डिजिटल बॊर्डच्या जमान्यात पेंटर व्यवसाय मोठ्या जोमात आणि उत्साहात टिकून असल्याचे हे बोलके चित्र. Read more
सातारा- जावली तालुक्यातील प्रत्येक गावात विकासगंगा पोहचवली आहे. ग्रामस्थांच्या मागणीनुसार आणि अपेक्षेप्रमाणे त्या- त्या गावातील प्रश्न सोडवण्यास नेहमीच प्राधान्य दिले आहे. आलेवाडी गावातही विविधप्रकारची विकासकामे मार्गी लावली असून आलेवाडी गावाचा... Read more
फलटण तालुक्यातील शहरालगत असलेल्या व शहर प्रभावित असलेल्या ग्रामपंचायत फरांदवाडी येथे मागील एका वर्षात केलेल्या कामांचा लोकार्पण सोहळा २०/३/२०२२रोजी पार पडला. यामध्ये विविध विकास कामांचा भूमिपूजन कार्यक्रम करण्यात आला.यामध्ये वार्ड क्रमांक दोन मध... Read more
सोनी मराठीवरील ज्ञानेश्वर माउली मालिकेत ज्ञानेश्वरीस आरंभ! सातारा २१ मार्च २०२२: सोनी मराठीवरील ज्ञानेश्वर माउली या मालिकेत आता नव्या अध्यायाला सुरुवात होणार आहे. २० मार्चपासून ज्ञानेश्वरीच्या लिखाणाचा आरंभ झाल... Read more
जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील कुर्हा येथील अंगणवाडीमध्ये प्रत्यक्ष जाऊन महिला आणि बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी आज बालकांची वजन आणि उंची स्वतः मोजली. तसेच अंगणवाडीतल्या या बालकांसोबत दिलखुलास संवादही साधत त्यांच्यात रमल्या. तिवसा... Read more
जिल्ह्यातील ग्रामीण भाग औद्योगिकदृष्ट्या स्वयंपूर्ण व सक्षम व्हावा यासाठी बळकट व सुरक्षित रस्त्यांची निर्मिती करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी दळणवळणासह इतर नागरी सुविधांच्या निर्मितीसाठी विकासनिधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही जिल्... Read more

























