महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : पुरोगामी संघर्ष परीषदराष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष-प्रा. सुभाष वायदंडेस्वप्निल सिध्दगोंडा बनसोडे पश्चिम महाराष्ट्र वाहतूक आघाडी अध्यक्ष आजुर तालुका अथणी जिल्हा बेळगाव, सुभाष वायदंडे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष, पुरो... Read more
नवारस्ता प्रतिनिधी : नेरळे, ता.पाटण येथील भारतीय बौद्ध महासभेचे प्रथम बौद्धाचार्य बंधुत्व जीवनगौरव पुरस्कार प्राप्त गणपत (भाऊ) महादू भंडारे यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात २ मुले, सुना व नातवंडे असा परिवार... Read more
यशाेधन ट्रस्ट च्यामाध्यमातुन समाजातील अनाथ बेघर लाेकाच्या साठी काम करणारे अनाथ बेघर मनाेरुग्ण लाेकाना रस्तावरुन उचलुन आणुन त्याना जगण्याचा अधिकार मिळवुन देत आहेत संस्थे मार्फत महिला आणि पुरुषांना माेफत सांभाळत असुन त्यााना गरजे प्रमाणे आैषध उप... Read more
शांतीचे प्रतीक बुद्ध यांचे विचार न्याय, स्वातंत्र्य,समता व बंधुत्व विश्वाला मिळाले.पाटण,दि: शांतीचे प्रतीक भ.गौतम बुद्ध यांचे विचार न्याय,स्वातंत्र्य, समता व बंधुत्व हे संपूर्ण विश्वाला मिळाले.असे प्रतिपादन साहित्यिक प्रकाश काशीळकर यांनी केले. भ... Read more
सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेला साखर कारखाना म्हणून किसन वीर सहकारी साखर कारखाना भुईंज याची ओळख आहे. हा कारखाना कर्जातून बाहेर काडण्यासाठी व पुन्हा या कारखान्याला गतवैभव लागावे म्हणून राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील यांनी कारखाना निवडणूक लढवल... Read more
इंडस्ट्रीज मधील कार्यप्रणालीची विद्यार्थ्यांनी अनुभूती घ्यावी – ङाॅ.विक्रम घार्गेगौरीशंकर एम फार्मसी विद्यार्थ्यांची झुवेटस कंपनीला शैक्षणिक भेट लिंब : – औषधनिर्माण शाखेतील उच्चज्ञान घेणार्या विघार्थ्यानी इंडस्ट्रीज मधील घडण... Read more
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : मौजे बेलवडे हवेली ता.कराड येथे राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.नामदार बाळासाहेब पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने व निधीतून मंजूर झालेल्या विविध विकास कामांचा भूमिपूजन व उद्घाटन समार... Read more
ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाच्या कामावर भाविकांची नाराजीबिदाल प्रतिनिधी (आकाश दडस )माण तालुक्यातील शिखर शिंगणापूर येथे सोमवारी भाविक भक्त महादेवाच्या दर्शनासाठी आले होते. मात्र या ठिकाणी ग्रामपंचायत व मंदिर समिती व पोलीस स्टेशन यांनी... Read more
गेल्या काही दिवसांपासून एस टी कामगारांचा संप सुरू होता. परंतु आता संप मिटल्यानंतरही वाई तालक्यातील बऱ्याचश्या ग्रामीण भागात एस टी सेवा पूर्ववत सुरू झाली नसल्याने विद्यार्थ्यां सहित ग्रामीण भागातील जनतेस प्रवासासाठी प्रचंड मोठा त्रास सहन करावा ला... Read more
ग्रामपंचायत केंजळ व गीतांजली मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल वाई यांच्या वतीने डॉ.जयघोष कद्दू यांचे स्मरणार्थ मोफत सर्व रोग निदान शिबीर केंजळ येथे आयोजीत करण्यात आले. सरपंच मिलन गायकवाड यांच्या शुभहस्ते श्रीफळ फोडुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या... Read more



















" width="90" height="60">
" width="180" height="120">