महाराष्ट्र न्यूज फलटण प्रतिनिधी गणेश पवार : पूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेली तालुक्यातील श्रीराम, श्रीदत्त इंडिया,स्वराज साखर कारखाना व शेती महामंडळ या चार युनिटसाठी होऊ घातलेली निवडणूक प्रक्रिया सातारा औद्योगिक न्यायालयाने पुढील सुनावणीच्या... Read more
बुधवारी व्यंकय्या नायडू यांनी हृदयाच्या तळापासून केलेले मनोगत ऐकण्याची सभ्यता ही राज्यसभेतील सदस्यांनी दाखवली नाही. देशातील सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या सदस्य सभागृहाची ही अवस्था चिंताजनक आणि मनाला यातनादेणारी आहे.त्या तुलनेत आजच्या पेक्षा कालचा गो... Read more
लोक जनशक्ती पार्टीचे आंदोलनाचा इशारा सातारा :- कण्हेर जलाशयाजवळील मौजे आकले हद्दितील गट नं 62 मधील 20 गुंठे क्षेत्रामध्ये अनाधिकृतरित्या हाॅटेल व्यवसाय बंद करण्याबाबत आज सातारा तहसीलदार यांच्याकडे निवेदन देण्यात आले .कण्हेर जलाशयाजवळील मौजे आकले... Read more
कोविडच्या संकटातून बाहेर पडायचे असेल तर आणि काही जिल्ह्यांनी कोविडचा प्रभाव कमी करण्यात यश मिळवले असेल तर साताऱ्यासह अकरा जिल्ह्यांनी त्याचे अनुकरण करावे व स्वतःची तशी यंत्रणा उभारावी हे अपेक्षित आहे. “देरसे आये दुरुस्त आये”, किमान अ... Read more
प्रतिनिधी फलटणराज्यातील चारही कृषी विद्यालयाचा ग्रामीण कृषी जागृती कार्यानुभव व कृषी औद्योगिक जोड कार्यक्रम कोरोना प्रादुर्भावामुळे स्वतःच्या गावात विद्यार्थी राबवत आहेत व गावकऱ्यांना मार्गदर्शन करत आहे.फलटण मधील कृषी महाविद्यालयात विद्यार्थी अभ... Read more
पुणे ता.०७ -: ” ध्यास फाउंडेशन ” या सामाजिक संस्थेने पुढाकार घेऊन पूरग्रस्त भागातील एकूण ३०० कुटुंबांना अत्यावश्यक गोष्टींचे किट वाटप…. -सुनील निंबाळकर / पुणे प्रतिनिधी अश्या परिस्थिमध्ये पूरग्रस्तांसाठी मदत करण्यासाठी ध्यास फाउंडेशन... Read more
महाआघाडीचे सरकार महाराष्ट्रात आणि त्यातूनही अकरा जिल्ह्यांमध्ये मुंबई मॉडेलची अंमलबजावणी का करत नाहीत ; या साध्या प्रश्नाचे उत्तर खासदार राऊत यांनी द्यावे. मातोश्रीवर जाऊन धारावी मधील करोना आटोक्यात आणला ते मॉडेल या अकरा जिल्ह्यांमध्ये लागू करण्... Read more
सातारा : राज्यातील चारी कृषी विद्यापीठा अंतर्गत येणारे सर्व कृषी क्षेत्रातील विद्यार्थी सातव्या सत्रात प्रत्येक्ष शेतात जाऊन शेतकऱ्यांना विविध प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन करत असतात ग्रामीण कृषी जागृती कार्यानुभव व कृषी अवद्योगिक जोड (रावे) का... Read more
कोविडकडे किंवा या संकटाशी झुंजणाऱ्या सर्वांना शासन आणि प्रशासनाने सहानुभूतीच्या नजरेने पाहायला हवे.आणि माध्यमांनी संयम आणि विवेकाचे अधिष्ठान ठेवायला पाहिजे.तूर्तास एवढेच..! कोविड -19 या महासंकटाने आरोग्य,अर्थकारण व शिक्षण ही तिन्ही महत्त्वाची क्... Read more
पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात शिरवळ येथील मोटे वस्तीजवळ सातारा वरून पुण्याच्या दिशेने निघालेल्या सहा वाहनांना ट्रक ने उडवले असून एका कारमधील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. Read more























