महाराष्ट्र न्यूज पुसेसावळी प्रतिनिधी :केन अ़ँग्रो डोगराई साखर कारखान्यावर बुधवार पासुन भारतीय मराठा महासंघ शेतकरी आघाडी जिल्हा अध्यक्ष आधिकराव सावंत यांच्या नेतृत्वाखालीआंदोलन करण्यात आले आहे. आतापर्यत शेतकर्यांना फसवत आलेले कारखान्यातील... Read more
सातारा : कायदा व सुव्यवस्थेच्यादृष्टीने जिल्हादंडाधिकारी, शेखर सिंह यांनी दि. 30 जुन 2021 रोजीच्या रात्री 12 वाजेपर्यंत प्रतापगड, ता. महाबळेश्वर येथील अफझलखान कबरीच्या सभोतालच्या 300 मिटर परिसरात क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 च्या कलम 144... Read more
महाराष्ट्र न्यूज बारामती प्रतिनिधी :सुनील निंबाळकरश्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळाने गेल्या सहा वर्षात केलेल्या कामकाजाबद्दल ची माहिती एका पुस्तकाद्वारे लिहिली असून या विशेषांकाचे नुकतेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित प... Read more
महाराष्ट्र न्यूज बारामती प्रतिनिधी : सुनील निंबाळकर यावेळी जय मल्हार क्रांती संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष पैलवान नानासाहेब मदने,बहुजन हक्क परिषदेचे बारामती तालुक्याचे युवक अध्यक्ष अमोल गायकवाड,प्रगतशील शेतकरी अनिलशेठ शहा ग्रामपंचायतीचे सदस्य धैर... Read more
पाटण : पाटणची माती आणि कोयना तीर हा अतिशय दैदिप्यमान आहे. या मातीत होत असलेल्या साहित्यसंमेलनातून एखादा साहित्यिक, कवी घडू शकतो. पाटणच्या भूमीला साहित्याची परंपरा लाभलेली आले. या भूमीने अनेक कथा मला दिल्या आहेत. शेतकरी, सर्वसामान्यांनी आपल्या व्... Read more
महाराष्ट्र्र न्यूज कराड प्रतिनिधी :कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मागील दहा महिन्यांपासून बंद असणारी चित्रपटगृहे सुरू करण्याचा निर्णय शासन पातळीवर झाला आहे. मात्र तरीही कराड शहरातील चित्रपटगृहे अद्याप बंदच आहेत. अजून पंधरा दिवस तरी ही चित... Read more
10 फेब्रुवारीपर्यंत मुदत; पुरवठा विभागाकडून कार्यवाही सुरू राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील प्राधान्य कुटुंब लाभार्थी व अंत्योदय अन्न योजनेतील (रेशनकार्डवर धान्य मिळणारे) या सर्व लाभार्थ्यांचे आधार अध्यावतीकरण व कुटुंबातील किमान एक व्यक्तींचा मोब... Read more
महारष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी :साळशिरंबे गावाने नेहमीच काँग्रेसच्या विचारांना साथ दिली आहे त्यामुळे यापुढे साळशिरंबे गावच्या विकासकामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही अशी खात्री माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे. साळशिरंबेत... Read more
महाराष्ट्र सरकारचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतक-यांच्या थकीत वीज बीलाबाबत गेली वर्षभर गोंधळ उडवून दिला आहे. महाराष्ट्र सरकारची त्याबाबत ठाम भूमिका नाही. राज्यातील त्रिकोणी म्हणजे ३ पक्षाच्या सरकारमधील वीज बील माफीवर एकमत नाही. राष्ट... Read more
ग्रामपंचायतीकडून आगार व्यवस्थापनाला निवेदन महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : शाळा -कॉलेज सुरू झाली तरी कराड कारवे कोरेगाव एसटी सुरू न झाल्याने विद्यार्थिनींचे शैक्षणिक नुकसान होत आहे एसटी सुरू नसल्याने पालक विशेषता विद्यार्थिनींना कॉलेजला पाठवत... Read more




















