महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी / तारळे : तारळे येथील टपाल कार्यालयात कामाची अनियमितता सुरू आहे.मोठी उलाढाल असलेल्या या कार्यालयाचे दुखणे कायमचे घालवण्यासाठी वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे आहे, अन्यथा ग्राहक दुरावण्याची शक्यता आहे.विभागातील १६ ड... Read more
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : पाटण शंभूराज देसाई यांनी प्रशासकीय मान्यता घेतलेली जलसंपदा विभागाकडील कामे तात्काळ सुरु करा. या कामांमध्ये जलसंपदा विभागाने दिरंगाई करू नये, मुदतीत कामे पूर्ण करा, असे आदेश जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी जलसंपदा विभा... Read more
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : पाटणसणबूर ग्रामपंचायतीच्या कार्यालयात कलम 4 अंतर्गत सर्वसामान्य लोकांच्या माहिती साठी असलेली माहिती 15 दिवसांत प्रसिद्ध करावी अन्यथा बेमुदत ठिय्या आंदोलनाचा इशारा आरपीआय (आठवलेगट) रोजगार आघाडीचे पश्चिम महाराष्ट्राचे... Read more
महाराष्ट्र्र न्यूज प्रतिनिधी : मसूर कराड – मसूर रस्त्यावरील रेल्वे फाटकातील दुरुस्तीचे काम असल्याने दिवसभर रेल्वे फाटक बंद ठेवण्यात आले. त्यामुळे वाहनधारकांची कसरत झाली तर काही वाहनधारकांना वाहतुक कोंडीमुळे मनस्ताप सहन करावा लागला.रेल्वे फ... Read more
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी/सातारा : राज्यांतील सरकारी बँका, फायनान्स कंपन्या, पतसंस्था व इतर वित्तपुरवठा करणाऱ्या संस्था यांचा अन्यायकारक व मानहानीकारक वागणूक व वसुली करत असल्यामुळे माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने विरोधी पक्षनेते... Read more
महाराष्ट्र न्यूज फलटण प्रतिनिधी :फलटण तालुक्यामध्ये यावर्षी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाल्यामुळे पूरग्रस्त व अतिवृष्टी परिस्थिती निर्माण झाली व त्यामुळे तालुक्यातील साडेचार हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याची माहिती सातारा जिल्हा भारतीय जनता प... Read more
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी/ दहिवडी : रामोशी समाज हा क्रातींकारी व लढवैय्या समाज म्हणून ओळखला जातो. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात या समाजाचा मोलाचा वाटा आहे. अतिशय प्रामाणिक आणि जीवाला जीव देणारा समाज. कोणाशी कधीही गद्दारी न करणारा समाज. इंग्... Read more
महाराष्ट्र न्यूज मायणी : मंगेश भिसे परतीच्या अति पाऊसामुळे मागील सात ते आठ दिवसापूर्वी गोरेगाव ते अंबवडे पूल वाहून गेला होता. तसेच वाहतूक सुरळीत करण्यासाठी काहीही उपाययोजना केल्या जात नाहीतमागील सात ते आठ दिवसापासून हा पूल बंद असल्याने व्यापारी... Read more
सातारा दि.22 : जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 274 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 8 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे... Read more
20 कुटुंबांना किराणा साहित्य पॅकेट्स चे वाटप करत केले मदतीचे आवाहन महारष्ट्र न्यूज लोणंद प्रतिनिधी:बिलकीस शेख कोविड 19 च्या वाढत्या प्रदुभावाने खबरदारी चा उपाय म्हणून शासकीय यंत्रणांवतीने कडक स्वरूपातील लाॅकडाऊन ची अंमलबजावणी ऐन सिजन मध्येच करण्... Read more




























