सातारा : सातारा पालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून ज्यांच्याकडे आदराने पाहिले जातात त्या सौ. माधवी संजीव कदम. सातारा ही आपली जन्मभूमी नसली तरी ती कर्मभूमी आहे आणि नगरपालिका ही मातृसंस्था आहे, येथील सर्वसामान्यांची सेवा करण्याचे भाग्य... Read more
म्हसवड प्रतिनिधी : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्व स्तरांत अनिश्चितेचं सावट आलं आहे. विशेषत: सणवार कसे साजरे करणार याची चिंता सगळ्यांना लागून राहिली आहे. गणेशोत्सव हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा उत्सव असतो. हजारो लाखो भाविक गणरायाच्या दर्... Read more
म्हसवड प्रतिनिधी :- सध्या माण तालुक्यातील बळीराजा निसर्गनिर्मित व मानवनिर्मित संकटात सापडला असून पुर परिस्थीती, अवकाळी, पावसाने वाहुन गेलेली शेती या आसमानी संकटा असताना मानव-निर्मित अनियमित विजेची समस्याने शेतकरी राजा हतबल झाला असुन... Read more
मसूरः एमडी ला प्रवेश मिळावण्साठी अनेकांचा आटापिटा असतो परंतु ग्रामीण जनतेच्या सेवेसाठी डॉ.रमेश लोखंडे यांनी प्राथमिक आरोग्य निवडले वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून डॉ.लोखंडे कुटुंबीयांनी मसूर परिसरातील जनतेची केलेली प्रामाणिक विनम्र आरोग्य सेवा इतरा... Read more
वडापाव म्हणजे जीव की प्राण. घड्याळाच्या कट्यावर धावणाऱ्या जगात एका ठिकाणी निवांत बसून खाण्यासाठी वेळ नसतो आणि आपल्याला परवडणारे. अशा वेळी त्यांची भूक भागवण्याचे काम वडापाव करतो. लुसलुशीत पावामध्ये गोड-तिखट चटणी घालून त्यात कुरकुरीत तळलेला गरमागर... Read more
सुरगाणा : तालुक्यातील गुजरात सिमावर्ती भागातील उंबरठाण वनपरिक्षेत्रातील बर्डा, चिंचमाळ, उंबरपाडा, पिंपळसोंड, सोनगीर, पांगारणे, उदमाळ, रांजुने, दरापाडा, केळीपाडा, हडकाईचोंड, वडपाडा, चिंचले हा भाग गुजरातच्या राखीव जंगलास लागून अस... Read more
पाटण प्रतिनिधी : कोविड ने शहरी भागाबरोबर ग्रामीण भागात सुद्धा धमाकुळ घातला आहे. त्यामुळे वीट भट्टी कामगारा पासून ते शेत मजुरा पर्यंत सर्वांचे रोजगार गेले आहेत. गेल्या दोन वर्षापासून या कोरोना नावाच्या संकटाने सगळ्याच क्षेत्राचे नुकसान केले... Read more
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी वाई : दि.१ सप्टेंबर रोजी दिशा अकॅडमी वाई व कोमल न्यू लाइफ फॉउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने कै.कोमल पवार-गोडसे यांच्या प्रथम स्मूर्तीदिना प्रसंगी अवयवदान सर्वश्रेष्ठ दान या विषयावर मार्गदर्शन व कोमल पवार... Read more
पाटण प्रतिनिधी : शिक्षणाने कुटुंबाबरोबर आपल्या समाजाचा सर्वांगीण विकास साधता येतो, त्यामुळे बहुजन समाजातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाला प्राधान्य दिले पाहिजे. बहुजन समाजाने शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करावी असे मत ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे... Read more
म्हसवड प्रतिनिधी :- वडिलोपार्जित असलेल्या शेत जमिनीवर वारसा हक्काने वारसाचे नाव नोंद करून तसा सात बारा उतारा देण्यासाठी तीन हजार रुपयांची मागणी करण्यात आली या तिन हजार रुपये पैकी वारस नोंद करण्यासाठी अॅडव्हान्स म्हणून दोन हजार रुपयेची लाच... Read more
























